लग्न म्हणजे काय असते : Lagna Mhanje Kay In Marathi

लग्न म्हणजे काय या बद्दल संपूर्ण माहिती

लग्न म्हणजे काय (Lagna Mhanje Kay) या विषयावर आपण आज संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर लग्न म्हणजे नेमक काय असते. तर लग्न हे आधुनिक काळापासून केलेली एक परंपरा आहे. लग्न म्हणजे भारतातील सामाजिक आणि आर्थिक विधी आहे. लग्नामुळे नवरा आणि नवरी सोबत येतात परंतु त्याच बरोबर दोन कुटुंब सुद्धा एकत्र येतात तसेच या लग्नामुळे खूप नवीन नाते बनून जाते. लग्न हे एक जीवनातला सुंदर क्षण आहे. लग्नामुळे दोन प्रेमी एकत्र पूर्ण आयुष्यभर येतात त्यांना एकमेकांची जबाबदारी घ्यावी लागते. भारतीय समाजाताम्ध्ये लग्नासाठी कमीत कमी मुलीचे वय हे 18 वर्ष पूर्ण पाहिजे आणि मुलाचे वय हे 21 वर्ष पूर्ण झालेले पाहिजे. कमी वयात लग्न झाल्यावर सरकार आपल्यावर कारवाई करू शकतो त्यामुळे आपण सरकारच्या नियमाचा पालन करायचा आहे.

लग्न म्हणजे काय असते
लग्न म्हणजे काय असते

भारतीय समाजात लग्नाला खूप महत्व दिले जाते परंतु लग्नासाठी विधी हि वेग वेगळी केली जाते. हि विधी विविध धर्मानुसार केली जाते. सर्वांना जीवनामध्ये एक वेळा लग्न हे करावेच लागते त्यामुळे चांगला वेळ आणि चांगली बायको किंवा चांगला नवरा शोधावे लागते कारण आपल्याला त्यांचासोबत पूर्ण आयुष्य काढायचे असते. अशा प्रकारे आज आपण लग्न म्हणजे काय असते ते या लेखातून बघितले आहे. तर खाली तुम्हाला लग्न कसे ठरते आणि कोण कोणती प्रक्रीर्या करावी लागते या बद्दल संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.

लग्न करण्यासाठी काय काय करावे लागते

Lagna Patrika Invitation
Lagna Patrika Invitation

1. सर्व प्रथम लग्न करण्यासाठी आपल्याला नवरा किंवा नवरी बघावी लागते जर ती व्यक्ती आपल्याला आवडली असल्यास आपल्याला मुलीचा घरी जावून मुलीचा आई बाबांना विचारायला लागते.

2. त्यानंतर वधूवरांचे साखरपुडा केला जातो. साखरपुड्याला नवरा नवरी सर्वाना साखर आणि नारळ वाटप करतात.

3. साखरपुडा झाल्यावरती आपण कधीपण लग्न ठरवू शकतो त्यामुळे ज्या दिवसी आपले लग्न ठरते त्याच सोबत आपल्याला लवकरात लवकर लग्नाची पत्रिका तयार करावी लागते.

4. लग्नाची पत्रिका तयार झाल्यावर आपल्या सर्व नातेवाईकांना आणि मित्र मैत्रींना लग्नासाठी आमंत्रण देतो.

5. लग्न हे दोन दिवसाचे असते पहिला दिवस हा हळदी समारंभ असतो आणि दुसरा दिवस हा विवाह दिवस असतो. हळदी समारंभ मध्ये मेहंदी, गाणी, नृत्य आणि फोटो सूट केले जाते.

6. विवाह समारंभ मध्ये वधूवरांना सात फेरी घेवून एक वचन बोलावे लागते आणि मंगलाष्टक वाक्य किंवा स्लोक बोलून शुभविवाह पूर्ण केला जातो त्यानंतर आपल्याला घरचा कुटुंबांचे आशीर्वाद घ्यावे लागते.

7. संगीत समारंभ मध्ये आपल्याला सर्व माणस नाचायला लागतात आणि आपल्याला सुद्धा संगीत समारंभ मध्ये नाचवतात.

अशा प्रकारे लग्न कार्यक्रम पूर्ण केला जातो आणि या लग्नासाठी खूप पैसेच खर्च होऊन जातो परंतु लग्न हे आयुष्यात एकाच वेळी होते त्यामुळे खूप माणस पैसा ला जास्त बघत नाही. परंतु ज्याचाकडे जसे पैसे असतील तसे जोरात लग्न होते. जर तुम्हाला लग्नासाठी पत्रिका बनवायची असेल आणि माहिती नासेल्यास खाली पोस्ट दिलेली आहे ते बघून तुम्ही नवीन डिझाईन लग्न पत्रिका बनवू शकता.

1 thought on “लग्न म्हणजे काय असते : Lagna Mhanje Kay In Marathi”

Leave a Comment